Saturday, September 1, 2012

सदगुरू श्री अनिरूद्ध वचन

                                       गेल्या गुरवारी म्हणजेच २३ ऑगस्ट २०१२ ला 
                परमपूज्य अनिरुद्ध बापूंनी प्रत्येक श्रद्धावानाला वचन दिले त्यातील मुद्दे . 


१] जो जीवनभर माझा {बापूंचा} राहिला, त्याच्या पृथ्वीवरील प्रत्येक जन्माच्या आधी त्याची सगळी पापं मी {बापूंनी} धुवून घेतलेली असतील.
२} त्यामुळे तो दुः ख भोगण्यासाठी पृथ्वीवर येणार नाही.  तो फक्त पुण्य आणि भक्तीच घेऊन जन्माला येणार आहे, सुख भोगण्यासाठीच .
३} "सच्च्या श्रद्धावानाला मृत्यू नसतो".
४} तो एक तर मृत्युलोकात जन्म घेतो किंवा परमात्मा लोकात जन्म घेतो.
५} तो कधीच मरत नसतो. 
६} मला फक्त जन्मच आहे, भर्गलोकातून मृत्युलोकामध्ये जन्म किंवा मृत्युलोकातून परत भर्गलोकामध्ये जन्म. "मला मृत्यू नाही"...

                                -----------------------------------श्री राम ---------------------------------------



No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected